हवाई हल्ले फक्त रात्रीच का होतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

Published by: Soneshwar Patil | May 09, 2025

भारताने मंगळवारी रात्री पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला करून पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं.

Published by: Soneshwar Patil | May 09, 2025

या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले होते. पण रात्रीच का हवाई हल्ले केले जातात? जाणून घ्या सविस्तर

Published by: Soneshwar Patil | May 09, 2025

रात्रीच्या वेळी वैमानिक आणि सैनिकांच्या जीवाला कमी धोका असतो. कारण शत्रूला प्रत्युत्तर देण्याची संधी मिळत नाही.

Published by: Soneshwar Patil | May 09, 2025

त्यासोबतच रात्री अंधारात विमाने आणि ड्रोन शोधणे कठीण असते. त्यामुळे यंत्रणा त्यांना सहजपणे शोधू शकत नाहीत.

Published by: Soneshwar Patil | May 09, 2025

रात्री हल्ला केल्याने शत्रू सतर्क राहत नाही. त्यामुळे प्रभावीपणे हल्ला करता येतो.

Published by: Soneshwar Patil | May 09, 2025

तसेच हल्ला यशस्वी झाला आणि नागरिकांचे नुकसान कमी झाले तर आंतरराष्ट्रीय टीका देखील कमी होते.

Published by: Soneshwar Patil | May 09, 2025

रात्री शत्रू सतर्क नसल्यामुळे त्यांना लगेच प्रत्युत्तर देणे कठीण होते. त्यामुळे रात्री कारवाई करणे प्रत्येकासाठी आव्हानात्मक असते.

Published by: Soneshwar Patil | May 09, 2025

VIEW ALL

Read Next Story