असा माणूस श्रीमंत होऊनही सुखी राहत नाही, त्याला समाजात मिळत नाही मान


आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये अशा संपत्तीचे वर्णन केले आहे. ज्यामुळे समाजातील व्यक्तीचा आदर हिरावला जातो.


ज्याच्याकडे असा पैसा आहे तो कधीही सुखी राहू शकत नाही. त्याच्या मनात नेहमीच भीती असते.


चाणक्य यांच्या मते, पैसा तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो पण समाधान देऊ शकत नाही.


चाणक्य म्हणतात की, जो चांगले आचरण सोडून धन कमावतो तो नेहमी दु: खी राहतो. त्याच्या आयुष्यातून आनंद निघून जातो.


आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा प्रकारे कमावलेल्या पैशामुळे व्यक्तीला सतत पश्चाताप आणि भीती वाटते.


आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा प्रकारे कमावलेल्या पैशामुळे व्यक्तीला सतत पश्चाताप आणि भीती वाटते.


माणसाला भीती वाटते की चुकून रहस्य उघड झाले तर संपूर्ण समाजात इज्जत जाईल.

VIEW ALL

Read Next Story