Chanakya यांच्या मते, 'असा' मुलगा आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करतो

आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात अशा मुलांबद्दल सांगितले आहे. जे समाजात आपल्या आई-वडिलांचा गौरव करतात.

चाणक्य यांच्या मते, असा मुलगा घराला स्वर्ग बनवतो. तिथे नेहमीच आनंदाचे वातावरण असते.

आचार्य चाणक्य म्हणतात की, पुत्राने सदैव गुणवान असावे. पुण्यवान पुत्र हा आपले घर स्वर्गात बदलतो. (चाणक्य यांच्या विधानात स्वर्गप्राप्ती म्हणजे सुखाची प्राप्ती.)

या जगातील प्रत्येक वडिलांची इच्छा असते की त्यांना एक गुणवान पुत्र मिळावा. हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा आनंद असतो. त्यांच्या घरात सुख-शांती नांदते आणि समाजात त्यांचा मान देखील वाढतो.

चाणक्य म्हणतात की, पृथ्वीवरील प्रत्येक पित्याने आपल्या मुलांना गुणवान, सद्गुणी आणि विद्वान बनवावे.

चाणक्य यांच्या मते, ज्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या चुकीमुळे योग्य शिक्षण मिळत नाही तोच आपल्या मुलांचा शत्रू असतो.

VIEW ALL

Read Next Story