शास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात विविध रुपयात पितृ धर्तीवर येतात.
अशातच पितृच्या नावाने याकाळात तर्पण, पिंडदान इत्यादी केल्यास पितृ खूप प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. जेव्हा पितृ त्यांच्या वंशजांवर प्रसन्न होतात, तेव्हा सुख समृद्धी आणि सकारात्मकता राहते.
परंतू शास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात 3 गोष्टी अजिबात खरेदी करू नये.
पितृपक्षात झाडू खरेदी केल्यास घरातील सुखसमृद्धी प्रभावी होते आणि दारिद्र येतं असं म्हणतात.
पितृपक्षात मीठ खरेदी करणं टाळावं, अन्यथा घरात क्लेश निर्माण होतात.
मोहरीच्या तेलाचा संबंध हा शनिदेव आणि पितृ कर्माशी जोडला जातो. त्यामुळे पितृपक्षात हे तेल घरी आणू नका.