बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे.

Dakshata Thasale
Apr 10,2024

स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.

स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.

माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.

शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.

VIEW ALL

Read Next Story