Non-Veg सोडणाऱ्या भारतीय क्रिकेटर्सची यादी पाहिलीत का? काही नावं अन् कारणं थक्क करणारी

अनेक क्रिकेटपटूंनी मांसाहार सोडला

असे अनेक भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांना मांसाहार सोडला आहे.

आरोग्य ते अध्यात्मिक कारण...

काही भारतीय खेळाडूंना आरोग्यासाठी तर काहींनी चक्क अध्यात्मिक कारणामुळे मांसाहार सोडलाय.

हे भारतीय खेळाडू कोण

स्वत:वर नियंत्रण ठेवत वेगवेगळ्या कारणांसाठी मांसाहार सोडणारे हे भारतीय खेळाडू कोण आहेत ते पाहूयात...

ईशांत शर्मा

ईशांत शर्माला अंडर 19 संघात असल्यापासूनच चिकनबद्दल विशेष प्रेम होतं. मात्र वेगवान गोलंदाज होण्यासाठी त्यांने मांसाहार सोडला.

हार्दिक पंड्या

वारंवार दुखापतींना तोंड देणाऱ्या हार्दिकने आरोग्याचा विचार करुनच शाकाहारी होण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.

युजवेंद्र चहल

2020 पर्यंत चहल मांसाहार करायचा. मात्र त्याने चार वर्षांपूर्वी मांसाहार सोडला.

केवळ शाकाहारी भोजन

मात्र 2020 मध्ये त्यानेच आपण आता केवळ शाकाहारी भोजन घेतो असं सांगितलेलं.

रोहित शर्मा

रोहित शर्मा फिटनेसवरुन कायमच टीकेचा धनी ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.

रोहितने मांसाहार सोडला मात्र...

रोहित शर्माने मांसाहार सोडला आहे. मात्र तो अंड्याचं नियमित सेवन करतो.

विराट कोहली

एकेकाळी बटर चिकन म्हणजे जीव की प्राण असावं इतकं विराट कोहलीला मांसाहारी खाणं आवडायचं.

या कारणासाठी कोहली झाला शाकाहारी

कोहलीने फिट राहण्याच्या उद्देशाने 2018 पासून मांसाहार सोडला.

शिखर धवन

अध्यात्मिक गुरुची दिक्षा घेतल्यानंतर धवनने 2018 नंतर मांसाहार सोडला.

VIEW ALL

Read Next Story