भारतातील 'या' शहरांमध्ये लागतो सर्वाधिक ट्रॅफिक जाम, पाहा मुंबई कितव्या स्थानी?

Published by: Pooja Pawar | Aug 12, 2025

वाहनांची संख्या वाढल्याने भारतातील अनेक शहरांमध्ये ट्रॅफिक जामची समस्या वाढली आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 12, 2025

सर्वाधिक ट्रॅफिक जाम लागणाऱ्या शहरांमध्ये भारतातील पश्चिम बंगालचं कोलकाता शहर हे नंबर एकवर आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 12, 2025

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये 2023 -24 दरम्यान सर्वाधिक ट्रॅफिक जाम पाहण्यात आलं. त्यामुळे हे शहर लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 12, 2025

महाराष्ट्रातील पुणे शहरात सुद्धा प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक असतं. हे शहर यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 12, 2025

हैदराबाद शहर सर्वाधिक ट्रॅफिक जामच्या बाबत चौथ्या क्रमांकावर येतं.

Published by: Pooja Pawar | Aug 12, 2025

तामिळनाडूच्या चेन्नई शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 12, 2025

देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर या लिस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर येतं.

Published by: Pooja Pawar | Aug 12, 2025

VIEW ALL

Read Next Story