महिनाभर चहाच प्यायला नाही तर शरीरात होतात 'हे' बदल

चहाप्रेमी

भारतामध्ये चहाप्रेमींची संख्या अतिशय मोठी आहे. कोणी दुधाचा चहा पितं, तर कोणी पाण्याचा... कोणी बिनसाखरेचा तर कोणी गणू चहाच्या नावे साखरेचा पाकच पितं.

रक्तदाब

महिनाभर चहा न प्यायल्यास उच्च रक्तदाब बऱ्याच अंशी नियंत्रणात येतो.

रक्तातील साखर

चहा सोडल्यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात नियंत्रणात राहतं. याशिवाय वजन नियंत्रणात राहतं.

दातांची स्वच्छता

महिनाभर चहा न प्यायल्यास दात स्वच्छ राहतात.

झोप

महिनाभर चहापासून दुरावा पत्करल्यास झोप व्यवस्थित होते.

(वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story