नववधू गृहप्रवेश करताना का ओलांडते तांदळानं भरलेलं माप?

Published by: Zee Team | Jun 01, 2025

लग्नातील एक विधी म्हणजे नववधूचा गृहप्रवेश. या गृहप्रवेशावेळी नववधू घरात प्रवेश करताना तांदळानं भरलेलं माप ओलांडते.

Published by: Zee Team | Jun 01, 2025

काहींना हा विधी किंवा ही प्रथा अन्नाचा अपमान आहे असं वाटते.

Published by: Zee Team | Jun 01, 2025

पण जेव्हा नववधू गृहप्रवेश करते तेव्हा तिला लक्ष्मीचे रूप मानले जाते.

Published by: Zee Team | Jun 01, 2025

असं म्हणतात की, तिच्या स्वागतासाठी दारात ठेवलेल्या कलशातील तांदूळ तिच्या पावलांनी घरात विखुरले की, तिचं सासर सदैव सुख, समृद्धीनं संपन्न राहतं.

Published by: Zee Team | Jun 01, 2025

हे प्रतीक असं मानलं जातं की, घरात देवी लक्ष्मीचा प्रवेश झाला आहे. तसंच ती आपल्या सोबत धन-संपदा घेऊन आली आहे.

Published by: Zee Team | Jun 01, 2025

(या वेबस्टोरीमध्ये दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Jun 01, 2025

VIEW ALL

Read Next Story