त्यासाठी त्यांनी एक उदाहरण पण दिलं. ते म्हणाले की, आंबा पिकवणारा शेतकरी झाडाला लवकर फळं येऊ नये म्हणून सर्वपरी काळजी घेतो. कारण फळ आल्यावर झाडाची वाढ थांबत असते.
म्हणूनच शेतकरी झाडाच्या कळ्या काही वर्षे तोडतात, ज्यामुळे फळ येण्यास उशीर होता. यामुळे झाडाची पूर्ण वाढ आणि विकसित होतं. चांगलं विकसित झाडं चांगले फल देतो.