आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
ज्यामध्ये त्यांनी महिला मरेपर्यंत कोणत्या गोष्टी नवऱ्याला सांगत नाहीत हे त्यांनी सांगितलं आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, महिला त्यांचे विचार आणि काही महत्त्वाच्या गोष्टी कधीच नवऱ्याला सांगत नाहीत.
त्याच बरोबर कोणतीही महिला तिचे लग्नापूर्वीचे असणारे प्रेमसंबंध कधीच नवऱ्याला सांगत नाही.
महिला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना किंवा घरातील घटना या कधीच नवऱ्याला सांगत नाहीत.
किरकोळ आजार किंवा दुखणे असेल तर बायका या सहन करतात मात्र नवऱ्याला सांगत नाहीत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक महिला जपून ठेवलेले पैशांबद्दल कधीच नवऱ्याला सांगत नाहीत.