भगवद्‌गीतेत लिहलयं तसचं आपल्या आयुष्यात घडतं असतं? एकदा विचार करुन बघा

Published by: Vanita Kamble | Aug 28, 2024

जर मनाला नियंत्रित केलं नाही तर ते शत्रूसमान काम करेल.

Published by: Vanita Kamble | Aug 28, 2024

जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलते.

Published by: Vanita Kamble | Aug 28, 2024

सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही.

Published by: Vanita Kamble | Aug 28, 2024

कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते.

Published by: Vanita Kamble | Aug 28, 2024

कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो.

Published by: Vanita Kamble | Aug 28, 2024

मनाच्या शांती शिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही.

Published by: Vanita Kamble | Aug 28, 2024

जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार.

Published by: Vanita Kamble | Aug 28, 2024

VIEW ALL

Read Next Story