अगरबत्ती प्रामुख्याने पूजेच्या वेळी वापरली जाते आणि अगरबत्ती लावणे खूप शुभ मानलं जातं

user Surabhi Jagdish
user Feb 07,2024


पूजा करताना अगरबत्ती किती लावायच्या असा प्रश्न अनेकांना पडतो.


जुन्या परंपरेनुसार पूजेच्या वेळी 1 अगरबत्ती पेटवू नये, 1 अगरबत्ती लावणे अशुभ मानले जाते.


3 अगरबत्ती एकत्र पेटवणं खुप शुभ मानलं जातं. याचं कारणं 3 अंक हा त्रिदेवाशी जोडलेला आहे


शास्त्रानुसार, नेहमी अखंड अगर बत्ती वापरावी, तुटलेली अगरबत्ती वापरू नये


बरेच लोक अगरबत्ती फुंकर मारुन विझवत असाल तर तसं करणंही अशुभ मानले जातं.


जर तुम्ही पूजेसाठी अगरबत्ती वापरत असाल तर लक्षात ठेवा की अगरबत्ती सुवासित असावी

VIEW ALL

Read Next Story