Kalava Benefits

हाताला कलव बांधण्याचे 7 फायदे

रक्षासूत्र

ज्योतिषशास्त्रानुसार कलव मनगटावर बांधल्यामुळे ब्रह्मा आणि विष्णू आपले संरक्षण करतात. म्हणून या लाल पिवळ्या धाग्याला रक्षासूत्र असं म्हणतात.

सकारात्मकता

ज्योतिषशास्त्रानुसार कलव बांधल्यामुळे आपल्या शरीरातील नकारात्मक शक्ती दूर होते. त्यासोबत आपल्या सकारात्मक वाटायला लागतं.

आर्थिक समस्या

ज्योतिषशास्त्रानुसार मनगटावर कलव बांधल्याने देवी देवत्यांचे आशीर्वाद मिळतात आणि आर्थिक संकट दूर होतं.

गुरु ग्रह मजबूत

कलव बांधल्यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजूबत होतं असं म्हणतात. तर काळा धागा बांधल्याने शनि ग्रहाचे चांगले लाभ मिळतात.

निरोगी आयुष्य

हृदयाशी संबंधित आजार, मुधमेह, रक्तदाब या सारख्या आजारांपासून कलव बांधल्याने फायदा मिळतो असं ज्योतिषशास्त्र सांगण्यात आलं आहे.

त्रिमूर्ती

कलव बांधल्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची कृपा जाचकावर नेहमी राहते.

वाईट नजरेपासून संरक्षण

कलव बांधल्यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं. नकारात्मक गोष्टीपासून तुमचं रक्षण होतं.

कुठल्या हातावर बांधावे?

विवाहित महिलांनी डाव्या हातात तर अविवाहित मुलींनी आणि पुरुषांनी उजव्या हातात कलव बांधावा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story