कृष्णाचं ऐकलं नसतं तर 'त्या' एका अस्त्राने पांडवांचा झाला असता नाश

Published by: Zee Team | Aug 06, 2024

अश्वत्थामा आपल्या वडिलांच्या मृत्यूने दु:खी झाला होता त्यामुळे त्याने नारायणास्त्र सोडले.

Published by: Zee Team | Aug 06, 2024

हे एक असे शस्त्र होते ज्यामुळे पांडव आणि त्यांचा सैन्याचा नाश केला जाऊ शकत होता.

Published by: Zee Team | Aug 06, 2024

जसे नारायणास्त्र वापरण्यात आले भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगितले.

Published by: Zee Team | Aug 06, 2024

कृष्णाने सर्व पांडवांना रथातून खाली उतरून आत्मसमर्पण करण्यास सांगितले.

Published by: Zee Team | Aug 06, 2024

पांडव आणि त्यांच्या सैन्याने कृष्णाने सांगितल्याप्रमाणे केले आणि त्यावेळी नारायणास्त्रने त्यांचे रक्षण केले.

Published by: Zee Team | Aug 06, 2024

जर पांडवांनी ही कल्पना लढवली नसती तर नारायणास्त्राने पांडवांचा नाश केला असता.

Published by: Zee Team | Aug 06, 2024

VIEW ALL

Read Next Story