अतिविचार करणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवा श्रीकृष्णाची 'ही' वचनं

Published by: Sayali Patil | Aug 30, 2025

कर्म

कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. कर्मच सर्वतोपरि आहे.

Published by: Sayali Patil | Aug 30, 2025

शरीर

शरीर नश्वर आहे, मात्र आत्मा अमर आहे. जीवनात कायम संतुलन राखा.

Published by: Sayali Patil | Aug 30, 2025

मनावर ताबा

मनावर ताबा मिळवणं म्हणजेच मायेवर विजय.

Published by: Sayali Patil | Aug 30, 2025

आसक्ती

कोणत्याही गोष्टीप्रती आसक्ती बाळगू नका. तुमच्याकडे असणाऱ्या वेळेला किंमत द्या.

Published by: Sayali Patil | Aug 30, 2025

निडर

जीवनात निडर होऊन जगणंच एक उत्तम पर्याय आहे.

Published by: Sayali Patil | Aug 30, 2025

आव्हानं

जीवनाच्या विविध टप्प्यांवर अनेक आव्हानं येतात आणि सारंकाही संपल्याची भावना मनात घर करते. अशा वेळी श्रीकृष्णाची ही वचनं आठवा.

Published by: Sayali Patil | Aug 30, 2025

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

Published by: Sayali Patil | Aug 30, 2025

VIEW ALL

Read Next Story