महाभारताचं मूळ नाव काय होतं ?

Published by: Zee Team | May 16, 2024

गोपिकांमध्ये रासलीला खेळणारा कृष्ण जितका मोहक वाटतो तितकीच त्याची कृष्णनिती महाभारताताचा महत्त्वाचा भाग मानला जातो.

Published by: Zee Team | May 16, 2024

कौरव,पांडव आणि कृष्ण यांच्यातील धर्मासाठी झालेलं युद्धाचा सार व्यास ऋषिंनी महाभारतात लिहलेला आहे.

Published by: Zee Team | May 16, 2024

महाभारतात एकूण 1 लाख श्लोक असून हे श्लोक 100 भागांमध्ये विभागले आहेत.

Published by: Zee Team | May 16, 2024

कृष्णकाळात झालेल्या धर्म युद्धाकाळाला महाभारत असं नाव देण्यात आलं तरी त्याचं मूळ नाव 'जय संहिता' असल्याचं म्हटलं जातं.

Published by: Zee Team | May 16, 2024

शंभर कौरवांच्या विरोधात विजय होण्यासाठी पाच पांडवांचा कृष्ण सारथी होता.

Published by: Zee Team | May 16, 2024

भगवद गीता हा महाभारताचा हिस्सा असून यात धर्मासाठी झालेल्या युद्धातील कृष्णनिती सांगितली जाते.

Published by: Zee Team | May 16, 2024

VIEW ALL

Read Next Story