हनुमानाचा जन्म चैत्र किंवा कार्तिक कधी झाला?

Published by: Zee Team | Apr 22, 2024

संकट मोचन हनुमानजी यांची जयंती ही वर्षातून दोनदा साजरी करण्यात येते.

Published by: Zee Team | Apr 22, 2024

चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला आणि कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते.

Published by: Zee Team | Apr 22, 2024

या दोन तिथीमागे धार्मिक कारणं आणि अंजनी पुत्राच्या जन्मासंबंधित कथा आहे.

Published by: Zee Team | Apr 22, 2024

चैत्र महिन्यातील हनुमान जयंती मागील कथा अशी आहे की, लहानपणी झोपेतून उठल्यावर हनुमानजींना भूक लागली. त्यांना एक लाल फळ दिसलं.

Published by: Zee Team | Apr 22, 2024

हनुमानजींनी वेगाने त्याकडे झेप घेतली पण फळं नव्हते तर सूर्यदेव होते. त्यावेळी राहू सूर्यदेवाला ग्रहण लावणार होते पण हनुमाजींना बघून ते घाबरले.

Published by: Zee Team | Apr 22, 2024

त्यावेळी राहू इंद्रदेवाकडे धाव घेतली आणि इंद्रदेव प्रकट झाले. त्यांनी हनुमानजींना विजांच्या कडकडाटाने प्रहार करुन बेशुद्ध केलं. म्हणून त्यांना पवनपुत्र म्हटलं जातं. ब्रह्मदेवासह इतर देव वायुदेवाकडे जातात हनुमानजींना दुसरा जन्म मिळतो.

Published by: Zee Team | Apr 22, 2024

तर कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हनुमानजींचा जन्म हा अंजनीच्या पोटी झाला होता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Apr 22, 2024

VIEW ALL

Read Next Story