Chanakya Niti: शुभचिंतक कसे ओळखाल, हा श्लोक एकदा वाचाच!

Published by: Mansi kshirsagar | Aug 07, 2024

लोकांना पारखून घेण्यासाठी चाणक्य नितीतील श्लोक खूप उपयुक्त ठरतात.

Published by: Mansi kshirsagar | Aug 07, 2024

चाणक्य नितीत एक श्लोक आहे, आतुरे व्यसने प्राप्ते दुर्भिक्षे शत्रु-संकटे, राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः

Published by: Mansi kshirsagar | Aug 07, 2024

याचा अर्थ हा आहे की, रोगाने ग्रासल्यावर, दुखी झाल्यावर, दुष्काळ पडल्यावर, संकट आल्यावर किंवा मृत्यू आल्यावरही जो व्यक्ती साथ सोडत नाही तो सच्चा दोस्त असतो

Published by: Mansi kshirsagar | Aug 07, 2024

कठिण परिस्थितीत जो आपल्यासोबत उभा राहतो तोच व्यक्ती आपला असतो.

Published by: Mansi kshirsagar | Aug 07, 2024

मदतीची वा कोणतीही दुसरी अपेक्षा न ठेवता जो व्यक्ती तुमच्यासाठी पुढे येईल तो खरा मित्र असतो.

Published by: Mansi kshirsagar | Aug 07, 2024

तसंच, तुमच्या ओळखीत एखाद्यावर संकट कोसळलं तर तर तुम्हीही लगेचच त्याच्यासाठी धावून जायला हवं

Published by: Mansi kshirsagar | Aug 07, 2024

जो व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करतो त्याच्यावर संकट आल्यानंतर त्याची मदत कोणीच करत नाही

Published by: Mansi kshirsagar | Aug 07, 2024

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Aug 07, 2024

VIEW ALL

Read Next Story