मकर संक्रांतीला तिळगुळ का देतात?

Published by: Zee Team | Jan 15, 2024

देशभरात 15 जानेवारीला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. यादिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हटलं जातं. पण कधी विचार केला आहे का की, मकर संक्रांतीला तिळगुळ का देतात?

Published by: Zee Team | Jan 15, 2024

मकर संक्रांतीला सूर्यदेव पुत्र शनिच्या मकर राशीत प्रवेश करतो.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

शनिदेवाने पिता सूर्यदेवाचे काळ्या तिळाने स्वागत केलं होतं. त्यामुळे मकर संक्रांतीला तिळाला महत्त्व आहे.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

धार्मिक शास्त्रानुसार सूर्यदेव आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तिळ आणि गूळ दान केलं जातं.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

वैज्ञानिक कारण थंडीपासून बचावासाठी गूळ आणि तिळाचं सेवन केलं जातं. गूळ आणि तिळामुळे शरीराला ऊब आणि प्रतिकारशक्ती वाढते.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

मकर संक्रांतीला जुनं सोडून नवीन सुरुवात म्हणून एकमेकांप्रती आपलुकी आणि गोडवा वाढवा म्हणून तिळ आणि गुळ दिलं जातं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jan 15, 2024

VIEW ALL

Read Next Story