एका दिव्याने दुसरा दिवा का लावत नाही?

Published by: Neha Choudhary | Jan 21, 2025

हिंदू धर्मात दिव्याला फार महत्त्व आहे. दीप प्रज्वलित करुन देवी देवतांना आवाहन केलं जातं.

Published by: Neha Choudhary | Jan 21, 2025

दिवा केवळ अंधार दूर करत नाही, तर देवी देवतांचा शक्ती तुमच्या घरात वास करते.

Published by: Neha Choudhary | Jan 21, 2025

हिंदू धर्मानुसार सकाळ आणि संध्याकाळी दिवा लावला जातो. दिव्या लावण्याचे अनेक नियमही सांगण्यात आलंय.

Published by: Neha Choudhary | Jan 21, 2025

शास्त्रात सांगितलंय की, एका दिव्यातून दुसरा दिवा लावू नयेत. काय आहे यामागील कारण?

Published by: Neha Choudhary | Jan 21, 2025

दिव्याच्या जळत्या ज्योतीमध्ये अग्निदेवतेचा वास असतो. त्यामुळे दिवा अत्यंत पवित्र मानला जातो.

Published by: Neha Choudhary | Jan 21, 2025

असं म्हणतात की, एका दिव्यात दुसरा दिवा लावला तर त्या दिव्याच्या ज्योतीत जमा झालेली नकारात्मकता दुसऱ्या दिव्याच्या ज्योतीतही प्रवेश करतो. त्याचा नाश होत नाही.

Published by: Neha Choudhary | Jan 21, 2025

एक दिवा दुसऱ्या दिवा लावला तर नात्यात दुरावा निर्माण होतो.

Published by: Neha Choudhary | Jan 21, 2025

आर्थिक संकट घरावर येऊ शकतं.

Published by: Neha Choudhary | Jan 21, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Neha Choudhary | Jan 21, 2025

VIEW ALL

Read Next Story