संध्याकाळी देवपूजा करताना घंटी का वाजवू नये? कारण महत्त्वाचं

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 27, 2023

हिंदू धर्मात सकाळ-संध्याकाळी पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 27, 2023

सूर्याच्या पहिल्या किरणाला देवाची पूजा करणे शुभ मानले जाते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 27, 2023

याचवेळी परमेश्वराची आराधना करताना घंटी किंवा शंख वाजवणे शुभ मानले जाते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 27, 2023

मात्र संध्याकाळी पूजा करताना शंख किंवा घंटी वाजवू नये.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 27, 2023

पूजा करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यायला हवी

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 27, 2023

ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर देव झोपायला जातात. अशावेळी शंख आणि घंटी वाजवत नाही

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 27, 2023

तसेच संध्याकाळच्या पुजेला फूलं सकाळीच तोडून घ्यावी. संध्याकाळी वनस्पतींना, झाडांना तोडणे अशुभ मानले जाते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 27, 2023

VIEW ALL

Read Next Story