पायात सोन्याचे दागिने का घालू नये? कारण वाचून...

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2025

सध्या भारतात सोन्याचे दागिने घालण्याचा जोरदार ट्रेंड सुरु आहे. लग्नात मोठ्या प्रमाणात दागिने घातले जातात.

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2025

अनेक महिलांना लग्नानंतर गळ्यात आणि पायात सोन्याचे दागिने घालण्याची आवड असते.

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2025

पण आज आम्ही तुम्हाला पायात सोन्याचे दागिने का घालू नये याबद्दल सांगणार आहोत.

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2025

कारण भारतातील बरेच लोक सोन्याला देवी लक्ष्मीशी जोडतात. म्हणून ते पायात घातले जात नाही.

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2025

तर काही ठिकाणी असे मानले जाते की पायात सोने धारण केल्याने जीवनावर नकारात्मक परिणाम होतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2025

याचे वैज्ञानिक कारण सोने हा एक गरम धातू आहे. जर तो पायात घातला तर तो शरीराचे तापमान वाढतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2025

VIEW ALL

Read Next Story