वर्ल्ड कप २०२३ च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाचा ६ विकेट्सने पराभव केला असला तरी, टीम इंडियासाठी विजयाची नोंद करणे अजिबात सोपे नव्हते.
श्रेयस अय्यरला मोठ्या विश्वासाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती, मात्र त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास तोडला.