India squad for Afghanistan : हार्दिक अन् सूर्या फिट नसतील तर कोण असेल टीम इंडियाचा कॅप्टन?

नेतृत्व कोण करणार?

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

हार्दिक पांड्या

कर्णधारपदाचे दावेदार हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव जखमी असल्याने आता कॅप्टन कोण होणार? अशी चर्चा सुरू झालीये.

बीसीसीआय

आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी बीसीसीआयचा निर्णय हा महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे सर्वांच या निर्णयावर लक्ष लागून राहिलंय.

रोहित - विराट

रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-ट्वेंटीसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी बीसीसीआयला सुचवलंय. त्यामुळे आता आगामी मालिकेत कॅप्टन्सीवर चर्चा होतीये.

रोहित शर्मा

हार्दिक अन् सूर्या फिट नसतील तर रोहित शर्माच्या खांद्यावर जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड कप 2022

मागील 2022 च्या विश्वचषकानंतर रोहित-कोहली यांनी एकही T-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप

जर रोहित परतला तर याचा अर्थ टीम इंडिया त्याच्या नेतृत्वाखाली टी-ट्वेंटी वर्ल्ड कप देखील खेळवला जाईल.

VIEW ALL

Read Next Story