कृष्णाशिवाय महाभारतात महान योद्धा कोण होता?

सर्वाधिक युद्ध

महाभारतातील योद्ध्यांमध्ये अर्जुन हाच होता ज्याने सर्वाधिक युद्ध लढवली आणि बहुतेक जिंकली आहेत.

अर्जुन

अनेक वेळा अर्जुनने योद्ध्यांना एकाच वेळी पराभूत केलंय. द्रौपदीच्या स्वयंवरात अर्जुनने कर्ण, शल्य, दुर्योधन असे अनेक योद्धे पराभूत केले.

गंधर्वांशी युद्ध

ज्यावेळी कर्ण आणि बाकीचे कौरव गंधर्वांना पराभूत करू शकले नाहीत, तेव्हा अर्जुनानेच गंधर्वांशी युद्ध करून त्यांना वाचवले.

महायुद्धात उत्तरासारखा सारथी असूनही अर्जुनने एकट्याने अनेक क्रूर योद्ध्यांचा पराभव केला

रुक्मा, कर्ण, शल्य, अश्वत्थामा आणि दुर्योधन यांसारखे योद्धे देखील द्रौपदीच्या स्वयंवराची अट पूर्ण करू शकले नाहीत, त्यावेळी अर्जुनेच अट पूर्ण केली

अर्जुनने निवातकवाचो, कालकेयना आणि पौलमौ यांचा वध केला, ज्यांना देवही पराभूत करू शकले नव्हते.

महाभारत युद्धाच्या 14 व्या दिवशी कौरव सैन्य भक्कम असूनही जयद्रथाचा वध करण्यासारख्या सिद्धी होत्या. ज्या त्यावेळी कोणत्याही योद्ध्याने साध्य करण्याचा विचारही केला नाही

अर्जुन प्रकारच्या युद्धकलांमध्ये कुशल होता. अर्जुनकडे सर्वात जास्त शस्त्रे होती आणि तो शस्त्र चालवण्यात पारंगतही होता

याशिवाय महाभारतातील अर्जुन हाच होता जो रात्रीसुद्धा दिवसासारखेच युद्ध करू शकत होता. त्यांनी झोपेवर विजयी मिळवला होता आणि दोन्ही हातांनी समान गतीने तो लढू शकत होता.

VIEW ALL

Read Next Story