अनुमप खेर यांची चर्चा

अभिनेते अनुपम खेर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिच्या एका किस्स्याची.

का होते अनुपम खेर तुरूंगात?

तुम्हाला माहितीये का की, अनुपम खेर यांच्यासह 50 लोकांना तुरूंगात कैद केलं होतं. त्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती.

व्हायरल किस्सा

याबद्दल स्वत:हून अनुपम खेर यांनी खुलासा केला होता. 'ईटाईम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीतून त्यांनी याचा खुलासा केला होता.

बांद्रा स्टेशनवरची घटना

ते म्हणाले की,' एकदा मी वीएचएस परत करण्यासाठी बांद्रा स्टेशन वर गेलो होतो. तेव्हा मला वेळ वाचवायचा होता आणि स्थानिक रेल्वे लाईनवरून जात होतो.'

अनुमप खेर यांनी सांगितला किस्सा

'मला हे मला मी ज्या माणसाकडून घेतले होते त्याला परत करायचे होते. जेव्हा मी स्थानिक रेल्वे लाईनवरून जात होतो. तेव्हा मला समोर एक व्यक्ती उभी राहिलेली दिसली.'

हात पकडला आणि...

'त्यानं मला आपला हात दिला आणि मग मी त्याचा हात पकडला आणि चढलो. पण त्यानं माझा हातच घट्ट पकडला.' असे ते म्हणाले.

अनुमप खेरसह 50 लोकं आत

ते पुढे म्हणाले की त्यांना सरळ त्यांना पोलिस कोठडीपर्यंत नेले आणि त्यांच्यासोबत चक्क त्यावेळी 50 लोकं आत केले होते.

ही खरी घटना

अनुपम खेर म्हणाले की ही खरी घटना आहे आणि याचा कुठलाच रेकॉर्ड नाही.

अनुपम खेर चित्रपट

सध्या अनुमप खेर आपल्यालाही विविध रूपात पाहायला मिळणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story