दूरदर्शनचा इतिहास

भारतात TV चा इतिहास दूरदर्शनपासून सुरू होतो. 15 सप्टेंबर 1959 ला दूरदर्शन ची सुरुवात झाली होती.

टेलिविजन इंडिया

त्या वेळी दूरदर्शनचे नाव 'टेलिविजन इंडिया' ठेवण्यात आले होते. आठवड्यातून ३ दिवस अर्धा तास प्रसरण त्यावर होत असे.

'हम लोग' पहिली मालिका

दूरदर्शनवर पहिल्यांदा 1984 साली 'हम लोग' ही पहिली मालिका प्रसारित झाली होती.

फॅमिली ड्रामा

दिग्दर्शक पी. कुमार वासुदेव यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका एका मिडल क्लास कुटुंबाच्या कथेवर आधारित होती.

प्रेक्षकांची पसंती

२५ मिनिटाच्या या मालिकेला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पहायचे. 'हम लोग' त्यावेळची सर्वाधिक चालणारी मालिका होती.

दूरदर्शनवरील जुन्या मालिका

'हम लोग' नंतर दूरदर्शनवर 'फौजी', 'भारत एक खोज', 'वागळे की दुनिया', 'दिल दरिया' सारख्या मालिका प्रसारित झाल्या.

रामायण - महाभारत

रामायण आणि महाभारत सारख्या मालिकांमुळे दूरदर्शन जनमानसात जाऊन पोहचला.

VIEW ALL

Read Next Story