भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?

भात खाल्ल्याने वजन वाढतं का नाही हा प्रश्न आहे. भात खाल्ल्याने वजन वाढण्याशी संबंधित अनेक समज आहेत.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, भात चरबी तयार करत नाही. आहारातून भात काढून टाकल्याने केस, त्वचा आणि आरोग्याला हानी पोहोचू शकते.

प्रत्येक ठिकाणचा तांदूळ त्या ठिकाणच्या लोकांसाठी चांगला असतो, असं मानलं जातं.

तांदळात कार्ब्स असतात पण ते आरोग्यदायी असतात. भातामध्ये जीवनसत्त्वे असतात जे वजन कमी करण्यासही उपयुक्त असतात.

वेगवेगळ्या प्रकारे शिजवलेला भात खाल्ल्याने फायदे वाढतात.

भात भाज्यांसोबत खाल्ल्याने आणखी आरोग्यदायी फायदे मिळतात.

VIEW ALL

Read Next Story