गरमीमध्ये चुकूनही खाऊ नका 'ही' 4 फळ

फळ नेहमीच शरीरासाठी फायदेशीर असतात. निरोगी रहायचे असेल तर फळांचे सेवन करणे गरजेचे असते.

पण तुम्हाला हे माहित आहे का गरमीमध्ये उपाशीपोटी फळ खाणं ठरू शकत नुकसानकारक.

आंबट फळ

सकाळी उपाशीपोटी आंबट फळं खाणे टाळावीत.आंबट फळांमध्ये जास्त प्रमाणात अॅसिड असते.

आंबट फळांचे सेवन केल्याने पोटात जळजळ होऊ शकते आणि पोट खराब होऊ शकते.

केळी

केळी शरीरासाठी फायदेशीर असतात पण रिकाम्यापोटी केळी

अननस

अननस खायला सर्वांनाच खूप आवडते पण रिकाम्यापोटी अननस खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते.

आंबा

सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे पण रिकाम्यापोटी आंबे खाऊ नये.

VIEW ALL

Read Next Story