SkinCare Tips In Mansoon: पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी ?

Published by: Zee Team | Jul 05, 2024

पावसाळ्यात रोगराईचं साम्राज्य जास्त असतं त्यामुळे अनेकांना 'त्वचारोग' होतो.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाही, त्यामुळे अनेक जण 'इस्त्री' फिरवून कपडे वापरतात.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

मात्र इस्त्री फिरवली तरी कपड्यांमधला ओलावा तसाच राहतो, त्यामुळे 'लाल पुरळ' आणि 'खाज येणं' सारखे त्वचारोग होतो.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

पावसाळ्यात बाहेरुन घरी आल्यावर कपडे 'गरम पाण्यात' भिजत ठेवावेत. त्यामुळे कपड्यांवरच्या जंतूंचं संक्रमण होत नाही.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

'कापूर' आणि 'निलगिरी' जंतूनाशक असल्याने त्वचारोगाची समस्या दूर होते.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

बऱ्याच जणांना चिखलाच्या पाण्यामुळे पायांना 'जखमा' होतात आणि तळपायातून 'रक्त' येतं.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

अशावेळी रात्री झोपताना पाय स्वच्छ करुन, त्यांना 'ग्लिसरीन' लावल्याने खूप चांगला फरक पडतो.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

थंड हवामान असल्यामुळे शरीराला हवं तितकं पाणी प्यायलं जात नाही त्यामुळे त्वचा कोरडी पडते.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

पावसाळ्यात सकाळी उठल्यावर गरम पाण्यात एक चमचा 'तूप' मिसळून प्यायल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Jul 05, 2024

VIEW ALL

Read Next Story