हुशार असाल तर पटकन सांगा! वंदे मातरम सर्वप्रथम कधी, कुठे गायलं गेलं?

Published by: Pravin Dabholkar | Aug 15, 2024

वंदे मातरम् हे आपल्या देशाचे राष्ट्र्रीय गीत आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 15, 2024

पण हे सर्वात आधी कधी आणि कुठे गायलं गेलं हे फार कमी जणांना माहिती असेल.

Published by: Pravin Dabholkar | Aug 15, 2024

बकिमचंद्र चटोपाध्याय यांनी वंदे मातरमची रचना केली.

Published by: Pravin Dabholkar | Aug 15, 2024

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सेनानींसाठी हे गीत प्रेरणास्त्रोत होते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 15, 2024

वंदे मातरममध्ये भारत मातेची स्तुती गायली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 15, 2024

बकिमचंद्र चटोपाध्याय हे बांगला भाषेचे उपन्यासकार, कवी, गद्यकार आणि पत्रकार होते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 15, 2024

7 नोव्हेंबर 1876 रोजी बंगालच्या कांता पाडा नावाच्या गावात वंदे मातरम गीताची रचना करण्यात आली.

Published by: Pravin Dabholkar | Aug 15, 2024

पहिल्यांदा 1896 मध्ये काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात वंदे मातरम गीत पहिल्यांदा गायल गेलं. स्वातंत्र्याच्याआधी हे गायलं गेलं.

Published by: Pravin Dabholkar | Aug 15, 2024

वंदे मातरम स्वरबद्ध करण्याचे श्रेय रवींद्रनाथ टागोर यांना जाते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 15, 2024

वंदे मातरम हे देखील राष्ट्र गीताप्रमाणे 52 सेंकदाच्या आत गायले जाते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 15, 2024

VIEW ALL

Read Next Story