कर्णाकडे असे काय होते ज्यामुळे श्रीकृष्णाने त्याला सर्वश्रेष्ठ म्हटले?

Published by: Zee Team | Aug 15, 2024

युद्धाच्या वेळी जर कर्णाकडे चिलखत आणि कर्णफुलं असतं तर त्याला कोणीही हरवू शकत नसतं.

Published by: Zee Team | Aug 15, 2024

कर्णाचे चिलखत आणि कर्णफुले आपल्याकडून न घेतल्यास तो पांडवांच्या पराभवाचे कारण बनू शकतो हे इंद्राला माहित होते.

Published by: Zee Team | Aug 15, 2024

जर कर्णाकडे चिलखत आणि कर्णफुल असत तर त्याला कोण्यातही शस्त्राने मारणं शक्य नव्हते.

Published by: Zee Team | Aug 15, 2024

कर्णाचे चिलखत आणि कर्णफुलं हे अमृतापासून बनवलेले होते. श्रीकृष्ण स्वत: अर्जुनाला कर्णाच्या चिलखतीबद्दल सांगितलं होतं.

Published by: Zee Team | Aug 15, 2024

जर कर्णाकडे चिलखत आणि कर्णफुल असतं तर त्याला हरवणं अशक्य होतं आणि रणांगणातील देवांसह तिन्ही जग एकट्याने जिंकू शकला असता.

Published by: Zee Team | Aug 15, 2024

अशा परिस्थितीत इंद्र,कुबेर,जलेश्वर,वरूण किंवा यमराजसुद्धा रणांगणात कर्णाचा सामना करू शकले नाहीत.

Published by: Zee Team | Aug 15, 2024

VIEW ALL

Read Next Story