Ramayana Facts:सीतेला का स्पर्शही करु शकला नाही रावण?

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

रावण सीतेला स्पर्शही करु शकला नाही, असे आपण अनेक कथांमध्ये ऐकले असेल. पण यामागचे कारण फार कमी जणांना माहिती असेल.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

उत्तरकांडचा अध्याय 26 आणि श्लोक 39 मध्ये रावणाला देण्यात आलेल्या श्रापाचा उल्लेख करण्यात आलाय.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

वाल्मिकी रामायणात उत्तरकांडमध्ये याबद्दल तुम्हाला श्रापाबद्दल वाचायला मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

कोणत्याही परस्त्रीला रावण स्पर्श करु शकत नाही, असा रावणाला श्राप होता. पौराणिक कथेत असे सांगण्यात आलंय.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

पौराणिक कथेनुसार, सीता कैदेत असून देखील रावण तिला स्पर्शही करु शकला नाही.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

रावणाने सीता मातेला लंकेतील अशोक वाटीकेत कैद केले.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

रामायणानुसार, वनवासादरम्यान रावणाने कपटाने सीतेचे हरण केले.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

भगवान राम, लक्ष्मण आणि सीता 14 वर्षे वनवासात होते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

VIEW ALL

Read Next Story