इंद्रिय संयम हा मनाला शांत ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे

भूतकाळ विसरुन पुढे जा. कुणाकडून आपल्याबाबतीत काही चुकले असल्यास त्याला माफ करा.

स्वत: आनंदी रहा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवा.

आवडते पदार्थ खा, बाहेर फिरायला जा.

नको असलेले नाते सबंध तोडा.

योग्य आहार, झोप आणि व्यायाम करा.

मेडिटेशन अर्थात ध्यान धारणा करा.

VIEW ALL

Read Next Story