Chanakya Niti: लग्नासाठी जोडीदार निवडताना 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य यांनी घरगुती जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्य म्हणतात की, लग्नासाठी जोडीदार निवडताना या 3 गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

चाणक्य यांच्या मते, जे लोक बाहेरून सुंदर दिसतात ते खरेच चांगले असतात असं नाही.

ज्या व्यक्तीमध्ये संयम असतो तो सर्व परिस्थिती हाताळू शकतो.

आचार्य चाणक्य संतप्त स्वभावाच्या व्यक्तीशी लग्न न करण्याचा सल्ला देतात.

VIEW ALL

Read Next Story