आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही 'हे' पदार्थ खावू नका; बिघडेल तब्येत!

सिझन सुरू झाल्यानंतर मोठ्या आवडीने आंबा खाल्ला जातो

मात्र, आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा अन्यथा तब्येत बिघडू शकते.

दही

आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही दही खावू नका. यामुळं सर्दी आणि अॅलर्जी होऊ शकते.

लिंबू-संत्री

लिंबू आणि संत्री या पदार्थांमुळं तुमच्या शरीराचे पीएच संतुलन बिघडु शकते.

मसालेदार पदार्थ

आंबा खाल्ल्यानंतर लगेचच मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटी होऊ शकते.

कारले

आंबा खाताना किंवा खाल्ल्यानंतर तुम्ही कारल्याची भाजी किंवा कारलं खाणार असाल तर थांबा. हे दोन पदार्थ एकत्र मिसळले तर मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.

पाणी

आंबा खाल्ल्यानंतर कधीच पाणी पिऊ नये. कारण यामुळे पोटदुखी होऊ शकते. किमान 30 मिनिटांनंतरच पाणी प्या

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story