पंतप्रधान होऊनही 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू शकले नाहीत हे दोघे, कारण काय?

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 14, 2024

चंद्रशेखर हे 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी देखील कधीच झेंडा फकडावला नाही.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 14, 2024

गुलझारीलाल नंदा हे दोनदा पंतप्रधान झाले आहेत. 27 मे ते 9 जून 1964 आणि 11 जानेवारी ते 24 जानेवारी 1966 या काळात ते पंतप्रधान झाले पण तेव्हा 15 ऑगस्ट महिना आला नाही.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 14, 2024

गुलझारीलाल नंदा आणि चंद्रशेखर अशी दोन पंतप्रधानांची नावे आहेत.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 14, 2024

पण असे दोन पंतप्रधान आहेत ज्यांना लाल किल्ल्यावर ध्वज फडकवण्याचा मान मिळाला नाही.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 14, 2024

भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवला होता.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 14, 2024

देशाच्या तिरंग्याप्रमाणे ऐतिहासिक लाल किल्लाही भारतीय स्वातंत्र्याचा साक्षीदार आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 14, 2024

देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात. त्यांचा तो मान असतो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 14, 2024

15 ऑगस्टला साजरा केल्या जाणाऱ्या स्वातंत्र दिनाचा यंदा 78 वा दिवस आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 14, 2024

VIEW ALL

Read Next Story