पावसाळ्यात भजी- वडे खाण्याचा मोह का आवरत नाही? शास्त्रीय कारण

Published by: Zee Team | Aug 29, 2024

भजी, वडे

मुसळधार पाऊस, थंडगार वारा आणि त्यातच भूक लागली, की अनेक मंडळींची पसंती असते भजी, वडे किंवा तत्सम चमचमीत पदार्थांना. पण, ही इच्छा नेमकी का होते, माहितीये?

Published by: Zee Team | Aug 29, 2024

ढगांची दाटी

पावसाळ्यादरम्यान सूर्यप्रकाश कमी होऊन काहीसं अंधारमय वातावरण होतं आणि याच कारणामुळं भजी- वडे खाण्याची इच्छा होते.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

हॅपी हार्मोन

पावसाच्या दिवसात सूर्यकिरणांच्या अभावी विटामीन डी वर परिणाम होत हॅपी हार्मोन सेरोटोनिनचं प्रमाण कमी होतं.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

कार्बोहायड्रेट

अशा दिवसांमध्ये शरीराला कार्बोहायड्रेटची गरज भासते. कारण, त्यामुळेच या हॅपी हार्मोनची निर्मिती होत असते.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

दमटपणा

सेरोटोनिनशिवाय तळलेल्या पदार्थांमध्ये दमटपणा कमी असतो. ज्यामुळं तोंडात कुरकुरीतपणा लगेचच जाणवतो आणि दमटपणामध्ये असे खाद्यपदार्थ आरामदायी ठरतात.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

मसालेदार अन्नपदार्थ

काही निरीक्षणांनुसार गरमागरम आणि मसालेदार अन्नपदार्थ शरीराचं तापमान वाढवण्यास मदत करतात, म्हणूनच पावसाळ्याच भजी- वडे खाण्याचा मोह आवरत नाही.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

VIEW ALL

Read Next Story