भिवंडीपासून फक्त 75 किमी अंतरावर आहे हे भन्नाट शहर, फॅमिलीला बिनधास्त घेऊन फिरा!

पालघर महाराष्ट्रातील एक सुंदर जिल्हा आहे. नैसर्गिक सौंदर्यासाठी हे ओळखले जाते

पालघर भिवंडीपासून जवळपास 75 किमी अंतरावर आहे. पर्यटकांना भूरळ घालणारे हे शहर आहे

येथील शांत व समुद्र किनारे, प्राचीन किल्ले आणि जंगल येथील आकर्षणाची ठिकाणे आहेत.

पालघरमधील सर्वात लोकप्रिय समुद्र किनारा अर्नाळा आहे. येथील वाळू स्वच्छ असून वातावरणही शांत आहे.

तसंच, काळदुर्ग नावाचा एक किल्ला देखील असून तो समुद्रसपाटीपासून 1550 फुट उंचीवर आहे

तारापुर तलाव

हा तलाव पक्षीप्रेमींसाठी स्वर्ग आहे. येथे तुम्हाला अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतील

VIEW ALL

Read Next Story