अमावस्येला चुकून नका करू 'ही' 5 कामं

अमावस्येला ज्योतिष शास्त्रानुसार नकारात्मक शक्ती वावर असतो आणि ती शक्ती अमावस्येला अधिक बलवान होते अशी मान्यता आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी 5 कामं चुकूनही करु नये, असं धर्म शास्त्रात सांगण्यात आलंय.

अमावस्येला दुसऱ्यांचं अन्न कधीही ग्रहण करु नका.

शास्त्रानुसार अमावस्येला ब्रह्मचर्याचं पालन करावं.

तामसिक पदार्थाचं सेवन तसंच नशा करु नयेत.

रात्रीच्या वेळी अंधारात किंवा शुकशुकाट असलेल्या जागा आणि स्मशानभूमीवर जाणे टाळा.

अमावस्येला घरात वाद टाळावा. कारण यामुळे पितर नाराज होतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story