Garud Puran: नरकात शिक्षा कोणाला भोगावी लागते?

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

गरुड पुराणानुसार, नरक लोक पृथ्वीच्या खाली असतो. ज्याला अधोलोक असेही म्हणतात.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

नगर त्रिलोकात असून दक्षिणेला पृथ्वीच्या खाली पाण्यावर वसलाय, असे सांगण्यात येते.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

येथे सुर्यपुत्र पितृराज यम राहतात. ते दूतांनी आणलेल्या मृतकाला दंड देण्याचे काम करतात, असे गरुड पुराणात म्हटले जाते.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

नरकाची लोकसंख्या 55 कोटींपेक्षा अधिक आहे. ज्यामध्ये 21 सर्वप्रमुख आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

देवी-देवता आणि आई-वडिलांचा अपमान करणाऱ्यांना नरकात जागा मिळते असे म्हणतात.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

दारु, तामसिक भोजन, मांसाहार करणारे, क्रोधी, अहंकारी, असहाय्याला त्रास देणाऱ्यांना नरकात शिक्षा मिळते.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

या सर्वांना नरकात आपल्या पापाची शिक्षा मिळते, असे गरुड पुराणात म्हटले आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

पापाचे भागीदार असलेल्यांनाही नरकात शिक्षा भोगावी लागते.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

नरकात जाण्यापासून वाचायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

एकादशीचे व्रत ठेवल्यास मेल्यानंतर स्वर्ग मिळतो, असे गरुड पुराणात म्हटले आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

वाईट कर्म न केल्यास,पुण्याची कामे केल्यास,पित्रांनुसार श्राद्ध केल्यास स्वर्गात जागा मिळते. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

VIEW ALL

Read Next Story