पितृ पक्षात 'हे' 6 पदार्थ चुकूनही खाऊ नये

Published by: Zee Team | Oct 06, 2023

आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाला पितृपक्ष म्हणतात. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हा काळ महत्वाचा मानला जातो.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

असे काही पदार्थ आहेत, जे पितृपिक्षात सेवन करायचे नसतात.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

हे पदार्थ खाल्ल्यास आपल्याला दोष लागतो आणि प्रगती खुंटते असे पुराणात म्हटले आहे.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

पितृपक्षात मुळा खाणे अशुद्ध मानले जाते.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

अरबी हे जमिनीच्या आत उगवते. हेदेखील पितृपक्षात वर्ज मानले जाते.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

पितृपक्षात बटाटे खाऊ नयेत. तसेच श्राद्धाच्या जेवणातही याची भाजी देऊ नये असे म्हणतात.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

कांदा आणि लसूण तामसिक मानले जाते. त्यामुळे हे खाणेदेखील वर्ज्य मानले जाते.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

श्राद्धादरम्यान मसूरची डाळ सेवन केल्यास पितृदोष लागतो.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

पितृपक्षात चणे आणि चण्यापासून बनलेले पदार्थ खाणे अशुभ मानले जाते. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Oct 06, 2023

VIEW ALL

Read Next Story