अनेकदा स्वयंपाकघरात ठेवलेल्या या वस्तूंमुळं नुकसान होऊ शकते.

कधी कधी आपल्यालाही माहिती नसते की या वस्तुंमुळं आपल्याला नुकसान सोसावं लागू शकतं.

किचनमध्ये असलेल्या या वस्तु शास्त्रानुसार अशुभ मानल्या जातात. त्यामुळं किचनमध्ये या वस्तु ठेवू नयेत.

तुमचेही घर नेहमी धन-संपत्तीने भरलेले राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच तुमच्या किचनमधून या वस्तू बाहेर फेकून द्या.

झाडू

झाडू देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळं चुकूनही झाडू किचनमध्ये ठेवू नका

तुटलेली भांडी

भांडी तुटल्यानंतर लगेचच किचनमधून बाहेर काढा. कारण तुटलेली भांडी किचनमध्ये ठेवणे अशुभ मानले जाते

आरसा

किचनमध्ये आरसा लावल्याने नकारात्मक शक्तींचा वास वाढतो. त्यामुळं लवकरच अशा वस्तू काढा

या वस्तुमुळं नकारात्मक उर्जा वावरते. त्याचबरोबर क्लेश, आजारदेखील वाढतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story