5 पांडवां पैकी कोणाची पत्नी जलपरी होती?

Published by: Zee Team | Jul 22, 2024

महाभारतात अशा अनेक स्त्रिया होत्या ज्या द्रौपदीसारख्या सुंदर आणि तेजस्वी होत्या.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

त्यापैकी एक अर्जुनची चौथी पत्नी उलूपी होती. उलूपी ही राजा कौरव यांची कन्या होती आणि ती अर्जुनला तिच्या १ वर्षाच्या वनवासात पहिल्यांदा भेटली.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

उलूपीने अर्जुनला पाण्यात निरुपद्रवी राहण्याचे वरदान दिले.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

नाग लोकातील असण्यासोबतच ती जलपरीही होती.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

उलूपीने अर्जुनची दुसरी राणी चित्रांगा हिचा मुलगा बभ्रुवाहनाला युद्धाचा ज्ञान दिलं होतं.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

कौरव यांनी आपली मुलगी उलूपी अर्जुनला समर्पित केली होती. तर त्यांचा मुलाचं नाव इरावण होते.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

VIEW ALL

Read Next Story