महाभारतातील अर्जुनाच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?

Published by: Zee Team | Jul 10, 2024

महाभारतानुसार अर्जुनला 4 पत्नी होत्या. स्वयंवर जिंकून त्यांचा द्रौपदीशी विवाह झाला होता.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

महाभारतातील उल्लेखानुसार द्रौपदी ही अर्जुनसह पांडवांची पत्नी होती.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

त्यानंतर व्दारकेतील वास्तवादरम्यान अर्जुन श्रीकृष्णाच्या बहिण सुभद्राला पाहून मोहित झाला आणि श्रीकृष्णाच्या संमतीने सुभद्राचे अपहरण केले.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

एक दिवस युधिष्ठर द्रौपदीसोबत असताना अर्जुनाला धनुष्य घेण्यासाठी द्रौपदीच्या शयनगृहात जावे लागले.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

हे नियमांचे उल्लंघन केल्याचे अर्जुनाला वाटले. युधिष्ठराने नकार दिल्यानंतरही अर्जुन वनवासात निघून गेला.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

त्याचकाळात अर्जुनने प्रथम नागकन्या उलुपी आणि नंतर मणिपूरची राजकन्या चित्रगंदा सोबत विवाह केला.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

याविवाहासाठी यादवांची संमती घेण्यात अर्जुन यशस्वी झाला. काही दिवस सुभद्रा द्वारकेत राहिली आणि नंतर अर्जुनाचा वनवास पूर्ण झाल्यावर ते इंद्रप्रस्थेला आले.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

कालक्रमानुसार अर्जुनची पहिली पत्नी द्रौपदी आहे.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

VIEW ALL

Read Next Story