पूजा, विधी करताना तांदुळ का वापरतात? या मागचे शास्त्र काय?

Published by: Zee Team | Feb 19, 2024

हिंदू धर्मात अक्षता म्हणजे तांदळाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की तांदूळ ही पृथ्वीवर प्रथम लागवड केली गेली होती, म्हणून तांदूळ हे पहिले धान्य मानलं जातं.

Published by: Zee Team | Feb 19, 2024

हिंदू धर्मात कोणत्याही देवतांची पूजा करताना तांदूळ नक्कीच वापरला जातो.

Published by: Zee Team | Feb 19, 2024

सगळ्यामध्ये तांदूळ सर्वोत्तम आणि शुद्ध मानला जातो. पांढऱ्या तांदळाचा रंग शांततेचे प्रतीक आहे.

Published by: Zee Team | Feb 19, 2024

तांदूळ हे पहिले धान्य मानले जाते, कारण तांदूळ ही पृथ्वीवर प्रथमच पिकवली गेली होती.

Published by: Zee Team | Feb 19, 2024

अक्षता म्हणजे तांदूळ सर्व देवतांना अर्पण केला जातो.

Published by: Zee Team | Feb 19, 2024

सनातन धर्मात अक्षता किंवा पिवळ्या तांदळाशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही.

Published by: Zee Team | Feb 19, 2024

अर्पण करताना अक्षता किंवा पिवळा तांदूळ तुटणार नाही याची काळजी घ्या. तुटलेला तांदूळ अशुभ मानला जातो.

Published by: Zee Team | Feb 19, 2024

VIEW ALL

Read Next Story