त्यानंतर 1992 ते 1996 दरम्यान अजित वाडेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची कमान सांभाळली. वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने सलग 14 कसोटी सामने जिंकले.
अंशुमान गायकावाड दोनवेळी टीम इंडियाचे प्रशिक्षक नबले. पहिल्यांदा 1997-99 अशी दोन वर्ष त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर 2000 मध्ये काही काळासाठी त्यांना प्रशिक्षक बनवण्यात आलं