लठ्ठपणा वाढू लागतो

अशा स्थितीत जर त्याने रोज तिसरी रोटी खायला सुरुवात केली तर त्याचा लठ्ठपणा वाढू लागतो, ज्यामुळे त्याला अनेक रोग घेरतात. त्यामुळे तीन रोट्या खाऊ नका.

विज्ञान दृष्टीकोन

विज्ञानाच्या दृष्टीकोनातून बघितले तर निरोगी व्यक्तीसाठी दोन रोट्या, भात, एक वाटी मसूर आणि भाजी खाणे पुरेसे आहे.

तीन आकडा अशुभ?

सनातन धर्मात तीन हा आकडा अशुभ मानला जातो. यामुळेच खाण्यापिण्यात 3 च्या संख्येने काहीही दिले जात नाही किंवा घेतले जात नाही. पूजेचे किंवा प्रसादाचे साहित्यही देवासमोर 3 च्या संख्येने अर्पण केले जात नाही.

3 रोट्या ठेवणे अशुभ

ताटात तीन रोट्या का ठेवू नयेत. वास्तविक, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, तेराव्या दिवशी मृत व्यक्तीसाठी काढल्या जाणाऱ्या भोगामध्ये 1 किंवा 3 भाकरी ठेवल्या जातात. यामुळेच ताटात 3 रोट्या ठेवणे अशुभ मानले जाते.

अंधश्रद्धा आहे?

तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की ताटात 3 रोट्या ठेवू नका किंवा तीन सफरचंद घेऊ नका किंवा प्रसादात 3 फळे देऊ नका. शेवटी, 3 वस्तू ठेवण्यास किंवा खरेदी करण्यास का मनाई आहे. यामागे नेमकं काय कराण आहे. की ही केवळ अंधश्रद्धा आहे? जी आपण पाळत आलो आहोत. या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

खरे कारण काय?

एका प्लेटमध्ये 3 रोट्या का दिल्या जात नाहीत, याचे तुम्हाला खरे कारण माहित आहे का? उत्तर जाणून घेतल्यास ही चूक पुन्हा कणार नाहीत.

जेवणाच्या ताटात 3 भाकरी का वाढत नाहीत?

VIEW ALL

Read Next Story