सिराज-आकाशचा फोटो कॅमऱ्यात कैद, लोकं का उडवतायत खिल्ली?

चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाने पहिल्या दिवशी 6 विकेट्सच्या बदल्यात 339 रन्स बनवले.

आर. आश्विनने नाबाद 102 रन्स बनवले.

रविंद्र जडेजा पहिल्या दिवशी शतकाजवळ पोहोचला. त्याने 88 रन्स बनवले.

पहिल्या दिवशी जयस्वाल, अश्विन आणि जडेजाने चांगला खेळ केला. पण सिराज आणि आकाश दिवसभर चर्चेत राहिले.

बांगलादेशची सुरुवातीची फळी माघारी पाठवण्याची जबाबदारी सिराज आणि आकाश दिप यांच्यावर आहे.

दोघांचा एक फोटो व्हायरल होतोय. ज्यामध्ये आकाश दीप सिराजच्या जवळ जाऊन कानात काहीतरी सांगतोय.

या दोघांच्या फोटोवर सोशल मीडियात विविध प्रतिक्रिया येत आहेत. यात दोघांची खिल्ली उडवली जात आहे.

VIEW ALL

Read Next Story